मुख्यमंत्र्यांची घोषणा : आता या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना मदत; ‘ओला दुष्काळ’ सवलती मिळणार..!

Wet drought relief : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 60 लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने आतापर्यंत 2215 कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात केली आहे. … Read more

शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? सरकारकडून हालचाली सुरू.. पहा फायद्याची बातमी..!

Loan waiver update : सध्या राज्यात सुरू असलेल्या ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह अनेक पिके चिखलात पडून असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची (Loan waiver) मागणी अधिक तीव्र होऊ लागली आहे. पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने मदत करा आणि कर्जमाफीचा निर्णय घ्या, अशी मागणी शेतकरी करू लागले … Read more

शेतकऱ्यांना किती मदत मिळणार? येथे पहा खरी आकडेवारी..!

Wet drought in Maharashtra : अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे. अनेक शेतात पाणी साचले असून काहींचे तर संपूर्ण पीक वाहून गेले आहे. हाता-तोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. काही ठिकाणी घरे पाण्याखाली गेली, तर काही गावांत घरं देखील कोसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तातडीने भरीव मदत मिळावी, अशी सर्वसामान्य … Read more

सोयाबीन भाव वाढणार; या कारणामुळे शेतकऱ्यांना भाव मिळण्याची शक्यता..!

सध्या महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसल्याचे स्पष्ट होत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकरी पूर्णपणे हताश झाले आहेत. आता सोयाबीनच्या शेंगा वाळण्याआधीच कुजण्याची भीती निर्माण झाली असून, यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे … Read more

पाऊस अजून किती दिवस पडणार? पहा पंजाब डख काय म्हणतात..!

मराठवाडा, ज्याला दुष्काळी पट्टा म्हणून ओळखलं जातं, तिथं यंदा पाण्याचं दुर्भिक्ष नव्हे, तर पाण्याचा लोंढाच पाहायला मिळतोय. कधी काळी पाण्यासाठी तडफडणाऱ्या या भागात आता शेतकरी ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे. गावं पाण्याखाली गेली, पिकं उद्ध्वस्त झाली, तर काही ठिकाणी लोकं घराच्या … Read more

कांद्याला साताऱ्यात सर्वाधिक भाव.. तर पुण्यात सर्वाधिक आवक, पहा आजचे भाव..!

Kanda Bajar Bhav : आजच्या बाजारभावात सातारा बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक 2,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. तर अकोले बाजार समितीत सर्वात कमी म्हणजे केवळ 150 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. दरम्यान, आवकेच्या बाबतीत पुणे बाजार समिती अव्वल ठरली असून येथे तब्बल 12,195 क्विंटल आवक नोंदवली गेली. आजचे कांदा बाजार भाव 21 … Read more

आज कांद्याला 2400 रुपये भाव, पहा राज्यातील सर्व कांदा बाजार भाव..!

Onion Market Rates : शेतकऱ्यांनो! आज अमरावती – फळ व भाजीपाला बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला असून तो तब्बल 2400 प्रति क्विंटल इतका आहे. तर सोलापूर बाजार समितीत कांद्याचा सर्वात कमी दर म्हणजेच फक्त 100 प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला आहे. आवकेच्या बाबतीत मात्र सोलापूर बाजार समिती अव्वल ठरली असून आजची सर्वाधिक कांदा आवक … Read more

सोयाबीनला येथे मिळतोय सर्वात जास्त दर, पहा आजचे सर्व सोयाबीन बाजार भाव..!

शेतकऱ्यांनो! आज 20 सप्टेंबर 2025 रोजीच्या बाजारभावांचा आढावा पाहिला तर बाभुळगाव बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला असून तो 4525 प्रति क्विंटल इतका आहे. तर दुसरीकडे, नेर परसोपंत बाजार समितीत सर्वात कमी म्हणजेच 2805 प्रति क्विंटल दर नोंदवला गेला आहे. याशिवाय आजची सर्वाधिक आवक लातूर बाजार समितीत झाली असून ती तब्बल 3412 क्विंटल इतकी आहे. आजचे … Read more