आज या 5 जिल्ह्यांना थेट अलर्ट, पुढील 24 तास घराबाहेर जाणे टाळा..

राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र पावसाचा जोर कमी होण्याचे चिन्ह अद्याप दिसत नाही. भारतीय हवामान विभागाने आज पुन्हा एकदा अलर्ट जारी करत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असून आकाश ढगाळल्याने दिवसाढवळ्या काळोखाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना … Read more